मोबाईल फोन: वितरण वाहिनीच्या स्वरुपात उगम

मोबाईल फोनचा उपयोग आज फक्त पाठ्य सामग्री व ध्वोनि संदेश प्राप्ते करणे किंवा पाठविणे याचसाठी केल्यां जाणार्या संचार उपकरणाच्याध स्व्रूपात सीमित नाही. ग्रामीण अभाव आणि शहरी सुभाव यांच्याातील डिजिटल विभाजन दूर करण्यारसाठी एक सर्वाधिक सशक्तस प्रौद्योगिकीच्याञ स्वारूपात ह्याचा उदय झाला आहे. भारतामध्ये् ह्याच्या आरंभाच्या दोन दशकांमध्येतच, कनेक्टिव्हिटिचा व विजेचा अभाव आणि साक्षरतेची पातळी निम्न‍ असूनसुध्दाा मोबाईल फोन दूरस्थे ग्रामीण क्षेत्रात पोच पावला आहे. त्यातचबरोबर, ह्यामुळे तरूणांसाठी परोक्ष व अपरोक्ष स्व रूपात लक्षावधि रोजगारांच्या संधींची निर्मिती झाली आहे.

विकासाच्याो दुसर्यां चरणात मोबाईल फोन विविध प्रकारच्या आणि क्षेत्रांतील सेवा प्रदानाच्याग एका यशस्वीच चॅनलच्याा स्वीरूपात उदीयमान झाला आहे जेथे कोणी ही आपल्याे बँकेच्या खात्याातून इतर कोणत्या् ही बँकेत रक्कयम स्थापनांतरित करू शकते. सरकारी आणि खाजगी क्षेत्रांत देखील मोबाईल फोनचा उपयोग सामान्यँ माणसाला नागरिक व व्याावसायिक सेवा देण्या साठी आरंभ करण्या्त आला आहे. अलिकडेच, भारतीय रिझर्व बँकेने व्यायवसायिक बँकांना मोबाइन फोनवरून बँकिंग सेवा देण्याइची परवानगी दिली आहे, तर भारत सरकारने अंतर्मंत्रालयीन समूहाच्याा द्वारे तयार करण्याूत आलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर डिलिव्हकरिंग फायनान्शिरयल सर्व्हिसेस थ्रू मोबाईल फोन’ विकसित केले आहे. भारतामध्येर सुरू करण्या त आलेल्यार 3G प्रौद्योगिकींमुळे (2010च्याि अंतापर्यंत ह्या जनसामान्यांनच्या उपयोगासाठी उपलब्धे होतील), उपयोगकर्ता आरोग्ये, शैक्षणिक, शेतकी, ज्ञानवर्धक मनोरंजन सेवा त्यांाच्यास मोबाईल फोनवर प्राप्तो करू शकतील.

भारतामध्ये एम-शासन
 
नवीन काय आहे?
 
 
गरीब लोकांच्याय द्वारे मोबाईल फोनचा उपयोग केला जाणे



Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: